Sunday, August 17, 2025 05:11:59 PM
सोमवारी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर चंद्रपूर हे भारतातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. या तीव्र उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाने पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-04-23 16:03:37
हवामान विभागाने पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा दिला आहे. विदर्भातील इतर भागांप्रमाणेच नागपूरमध्येही तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता.
Samruddhi Sawant
2025-04-22 12:28:55
2025-04-21 09:36:14
(IMD) ताज्या अहवालानुसार, यंदा देशभर सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होणार आहे. विदर्भात सध्या सरासरीच्या चार अंशांनी अधिक तापमान आहे, ज्यामुळे उन्हाचा तीव्र फटका बसत आहे.
2025-04-08 08:15:21
सध्या उन्हाळ्याने आपला कहर सुरू केला असून 21 शहरांमध्ये तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. उष्णतेची ही तीव्र लाट गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये सर्वाधिक जाणवली
2025-04-07 10:16:29
भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी राजधानीसह अनेक राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. 6 किंवा 7 एप्रिलपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.
2025-04-05 16:22:05
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात उष्णता प्रचंड वाढणार असून अंगाची लाहीलाही होणार आहे. 30 मार्चपर्यंत तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
2025-03-25 14:00:59
आज दिल्लीत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. तर बिहारमधील नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत.
2025-03-16 09:04:24
संपूर्ण महिनाभर सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे. या अति उष्णतेमुळे गहू पिकाचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे त्याचे उत्पादन कमी होऊ शकते.
2025-03-01 08:37:09
दिन
घन्टा
मिनेट